
नवी देहली – जर भारतात मुसलमान पंतप्रधान झाला, तर पुढील २० वर्षांत ५० टक्के हिंदूंना धर्मांतर करावे लागेल. ४० टक्के हिंदू मारले जातील. हे घडू द्यायचे नसेल, तर आपल्याला पुरुषार्थ दाखवावा लागेल. पुरुषार्थ म्हणजे काय, तर हाती शस्त्र घेणे, असे विधान उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासनादेवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनी देहलीत आयोजित हिंदु महापंचायतीमध्ये केले.
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !