नवी देहली – जर भारतात मुसलमान पंतप्रधान झाला, तर पुढील २० वर्षांत ५० टक्के हिंदूंना धर्मांतर करावे लागेल. ४० टक्के हिंदू मारले जातील. हे घडू द्यायचे नसेल, तर आपल्याला पुरुषार्थ दाखवावा लागेल. पुरुषार्थ म्हणजे काय, तर हाती शस्त्र घेणे, असे विधान उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासनादेवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनी देहलीत आयोजित हिंदु महापंचायतीमध्ये केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > …तर हिंदूंना हातात शस्त्रे घ्यावी लागतील ! – यती नरसिंहानंद
…तर हिंदूंना हातात शस्त्रे घ्यावी लागतील ! – यती नरसिंहानंद
नूतन लेख
- उतावीळ काँग्रेस
- Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्यांना तडीपारीचा आदेश !
- Loksabha Elections 2024 : धर्माच्या आधारे मते मागण्याच्या आरोपावरून भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा नोंद !
- ‘आर्.टी.ई.’च्या अंतर्गत बेळगाव जिल्ह्यात ४० शाळा पात्र : एकाही इंग्रजी शाळेचा समावेश नाही !
- राहुल कळंबटे यांनी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला मिळाला देशात चौथा क्रमांक
- China Tibetan Army:चीन तिबेटी तरुणांना सैन्यात भरती करून त्यांना भारताच्या विरोधातील युद्धात उतरवणार !