युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतियांना आणण्याविषयीच्या याचिकांवरील सुनावणी

नवी देहली – आपण मागील चुकांमधून काहीच धडा घेतलेला नाही आणि वाट पहात बसलो, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याविषयीच्या याचिकेवर सुनावणी करतांना केंद्र सरकारला फटकारले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांविषयी चिंताही व्यक्त केली. या वेळी केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले, ‘आतापर्यंत युद्धग्रस्त भागांतून १७ सहस्र भारतियांना बाहेर काढण्यात आले आहे.’ यावर न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रयत्नाचे कौतुक केले. न्यायालयाने म्हटले की, याविषयी आम्हाला काही सांगायचे नाही; मात्र आहाला भारतियांची चिंता आहे.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
विस्थापित हिंदू : संघर्ष, वेदना आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा
श्री राजमातंगी महायज्ञ आणि भारताच्या सुरक्षेसंबंधी अभूतपूर्व निर्णय यांचा परस्परसंबंध !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला