|
|

सहारसा (बिहार) – येथे चौघा धर्मांधांनी दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर महुआ उत्तरबाडी पंचायतीमध्ये आरोपींना केवळ ६३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस अधिकारी रहमान अंसारी याने या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यासही नकार दिला होता. या घटनेची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमे आणि सामाजिक संघटना यांनी समोर आणली आहे. महंमद सरफराज, महंमद सिराज, महंमद शमशाद आणि राजा अशी आरोपींची नावे आहेत.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !