
सांगली, १७ नोव्हेंबर – त्रिपुरा येथील घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी घडलेल्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. आता ५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !