
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुरामुळे राज्यात गेल्या ५ दिवसांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या एकूण ८ जिल्ह्यांत पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे. पावसामुळे विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवस तमिळनाडूच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत अतीवृष्टीही होऊ शकते.
Showers, flooding toss #Chennai; 14 killed in rain-battered Tamil Naduhttps://t.co/Toxuv63fT0 #ChennaiRains
— The Tribune (@thetribunechd) November 11, 2021
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !