
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुरामुळे राज्यात गेल्या ५ दिवसांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या एकूण ८ जिल्ह्यांत पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे. पावसामुळे विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवस तमिळनाडूच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत अतीवृष्टीही होऊ शकते.
Showers, flooding toss #Chennai; 14 killed in rain-battered Tamil Naduhttps://t.co/Toxuv63fT0 #ChennaiRains
— The Tribune (@thetribunechd) November 11, 2021
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !