सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही ६ वर्षे एक याचिका प्रलंबित ठेवल्याचे प्रकरण
देशभरातील न्यायालयांत ३ कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत, त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न कधी होणार ? – संपादक

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची क्षमा मागितली आहे. आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणात सहभागी असणार्या महिलेकडून ३ कोटी रुपये खंडणी घेतल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकार्यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास ६ वर्षे लावल्यावरून मद्रास उच्च न्यायालयाने ही क्षमा मागितली आहे. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्यास सांगितले होते; मात्र मद्रास उच्च न्यायालयाने यासाठी ६ वर्षांचा कालावधी घेतला.
तमिलनाडु: मद्रास हाईकोर्ट ने अपनी गलती के लिए सुप्रीम कोर्ट से मांगी माफी, जानें क्या है मामला#SupremeCourt #MadrasHC #TamilNadu https://t.co/2zgfpO7Dhm
— Amar Ujala (@AmarUjalaNews) November 6, 2021
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.व्ही. कार्तिकेयन् यांनी ही याचिका फेटाळतांना म्हटले की, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची आशा आणि विश्वास यांना पात्र ठरले नाही.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh