सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही ६ वर्षे एक याचिका प्रलंबित ठेवल्याचे प्रकरण
देशभरातील न्यायालयांत ३ कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत, त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न कधी होणार ? – संपादक

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची क्षमा मागितली आहे. आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणात सहभागी असणार्या महिलेकडून ३ कोटी रुपये खंडणी घेतल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकार्यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास ६ वर्षे लावल्यावरून मद्रास उच्च न्यायालयाने ही क्षमा मागितली आहे. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्यास सांगितले होते; मात्र मद्रास उच्च न्यायालयाने यासाठी ६ वर्षांचा कालावधी घेतला.
तमिलनाडु: मद्रास हाईकोर्ट ने अपनी गलती के लिए सुप्रीम कोर्ट से मांगी माफी, जानें क्या है मामला#SupremeCourt #MadrasHC #TamilNadu https://t.co/2zgfpO7Dhm
— Amar Ujala (@AmarUjalaNews) November 6, 2021
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.व्ही. कार्तिकेयन् यांनी ही याचिका फेटाळतांना म्हटले की, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची आशा आणि विश्वास यांना पात्र ठरले नाही.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !