
नवी देहली – देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. ३० दिवसांत ही रक्कम देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. याआधी न्यायालयाने अशा कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याचा केंद्र सरकारला आदेश दिला होता, परंतु केंद्र सरकारने त्यासंदर्भात असमर्थता दर्शवली होती. लक्षावधी कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे देणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले होते.
COVID-19 से जान गंवाने वालों के परिवारों को मिलेगा 50 हजार का मुआवजा, केंद्र ने सुप्रीम कोर्ट को दी जानकारीhttps://t.co/Pxk8c62PJd
— रिपब्लिक.भारत (@Republic_Bharat) September 22, 2021
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !