
सांगली, १२ ऑगस्ट – जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या पूर्वी पूरस्थितीमुळे ज्या नागरिकांचे ४८ घंट्यांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र, घर बुडाल्यामुळे हानी झाली आहे अशांनाच १० सहस्र रुपये अनुदान देण्यात आले होते. आता ही अट शिथिल करण्यात आली असून ज्या नागरिकांचे घर, क्षेत्र पुराने वेढल्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागले अशांनाही आता १० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !