शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थांची मागणी !
ग्रामस्थांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून शुद्ध पाणीपुरवठा का करत नाही ?

सातारा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – कोंढवे गावात कोट्यवधी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना चालू करण्यात आली आहे. तरीही ग्रामस्थांना पुरेसा, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या ग्रामपंचायतीकडून गत ८ दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये आमदार आणि खासदार यांनी लक्ष घालावे, तसेच कोंढवे ग्रामपंचायतीला जिल्हा प्रशासनाने समज देऊन ग्रामस्थांना शुद्ध, पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
खेळ मांडियेला मूर्तीलेपनाचा…!
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त