
सातारा, २८ जुलै (वार्ता.) – गत ४ ते ५ दिवसांपासून पुराच्या पाण्यामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बंद असलेली वाहतूक आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. पुराचे पाणी ओसरू लागले असल्यामुळे आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांना भोजन आणि निवार्याची व्यवस्था जिल्हा पोलीस अन् प्रशासन यांच्या वतीने करून देण्यात आली होती. आनेवाडी, तासवडे टोलनाका तसेच विविध गावांच्या सीमेत वाहने थांबवण्यात आली होती, तसेच सातारा जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनीही शिरवळ ते शेंद्रे या भागातील महामार्गावर अडकून पडलेल्या वाहतूकदारांची भोजनाची व्यवस्था केली.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक