
सातारा, २८ जुलै (वार्ता.) – गत ४ ते ५ दिवसांपासून पुराच्या पाण्यामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बंद असलेली वाहतूक आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. पुराचे पाणी ओसरू लागले असल्यामुळे आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांना भोजन आणि निवार्याची व्यवस्था जिल्हा पोलीस अन् प्रशासन यांच्या वतीने करून देण्यात आली होती. आनेवाडी, तासवडे टोलनाका तसेच विविध गावांच्या सीमेत वाहने थांबवण्यात आली होती, तसेच सातारा जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनीही शिरवळ ते शेंद्रे या भागातील महामार्गावर अडकून पडलेल्या वाहतूकदारांची भोजनाची व्यवस्था केली.
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !