कोल्हापूर – येथील सनातनच्या साधिका जयश्री नाईक यांचे पती जनार्धन व्यंकटेश नाईक (वय ८५ वर्षे) यांचे १२ जुलै या दिवशी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ विवाहित मुली, ४ जावई, ६ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार नाईक कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
निधन वार्ता
नूतन लेख
- बिहार येथून कोल्हापूर येथे जाणार्या ३२ अल्पवयीन मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी कह्यात घेतले !
- पुणे येथील प्रतिष्ठित महाविद्यालयांनी अनेक वर्षे लेखापरीक्षण केलेच नाही !
- गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ !
- मावळ (पुणे) लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या ६८ तक्रारी प्राप्त !
- सोलापूर येथे १ मे या दिवशी नवीन न्यायालयाच्या इमारतीचा पायभरणी कार्यक्रम !
- नाशिकरस्ता येथे मधमाशांचा ७० नागरिकांना चावा !