कोरोनाच्या आपत्काळात संपावर जाणे कितपत योग्य आहे ?

सातारा, ५ मे (वार्ता.) – सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने जिल्ह्यातील १ सहस्र ७९४ दुकानदार संपावर गेले आहेत.
१ मेपासून हा संप चालू झाला असून जिल्ह्यातील १०० टक्के दुकानदार यामध्ये सहभागी झाले आहेत. गतवर्षीपासून दुकानदारांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने दुकानदारांच्या संघटनेच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारसमवेत संघटनेच्या पदाधिकार्यांची बोलणी चालू असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालूच रहाणार आहे, अशी माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली आहे.
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा
जिल्ह्यात ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त !
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास