फलक प्रसिद्धीकरता
बेंगळुरू येथे कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानासमोर शववाहिन्यांची रांग लागली आहे. याचा दुरुपयोग करून घेणार्या खासगी रुग्णवाहिका आणि पालिकेचे काही कर्मचारी तात्काळ अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांकडून ३५ ते ४० सहस्र रुपये घेत आहेत.
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !
असे बोलण्याचे धाडस होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !