
१. पशूला द्रव्याचा लोभ नसतो; परंतु हाच द्रव्यलोभ माणसाला पशू बनवतो.
२. ‘मी देह नाही’ हे म्हणण्यापेक्षा ‘मी आत्मा आहे’ हे म्हणण्यामुळे ‘नाहमकर्ताची’ जाणीव होऊन नरदेहाचे सार्थक होते.
३. आज आपल्या देशाची उन्नती करण्याकरता सुसंस्कृत माणसांची आवश्यकता आहे. केवळ सुशिक्षित असणे व्यर्थ आहे.
(संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
म्हणून मंदिरांचे सरकारीकरण नको !
शिकण्याच्या वृत्तीचा हा ही लाभ !