एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला काळाबाजार हे रेल्वे यंत्रणेतील बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे लक्षण आहे. या प्रकरणी कारवाई करतांना काळाबाजार रोखण्यासाठीही केंद्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी ठोस भूमिका घ्यावी.

मुंबई – दळणवळण बंदीच्या काळात वैयक्तिक ‘ई-मेल आय.डी.’चा उपयोग करून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्या ४६६ दलालांवर रेल्वे सुरक्षादलाकडून कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या दलालांकडून २ कोटी ७८ लाख रुपयांची १४ सहस्र ३४३ तिकिटे कह्यात घेण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईतील २६२ दलालांचा समावेश आहे.
हार्बर रेल्वेत लावली आहेत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी पत्रके !
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
Karnataka Fake Doctors : दावणगेरे (कर्नाटक) जिल्ह्यात ४० बनावट डॉक्टर आढळले !
पदपथावरून चालणे हा लोकांचा मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Andhra Pradesh Gold : आंध्रप्रदेशात ५० टन सोन्याचा साठा सापडल्याचा दावा
Bhatkal Kidnapping : मुसलमानाने अपहरण केलेल्या हिंदु तरुणीची सुटका करणार्या हिंदुत्वनिष्ठांविरुद्धच गुन्हा नोंद