
पुणे – देशातील शेतकर्यांच्या बाजूने उभे रहाण्याऐवजी केंद्र सरकार या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनाला राष्ट्र्रसेवा दलाचा पाठिंबा आहे. यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील शेतकर्यांच्या १० लाख स्वाक्षर्या जमा करू आणि त्या राष्ट्रपतींना पाठवू, असे मत राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना मांडले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव