
जळगाव – जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झाले. सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडले; पण असोदा येथे पोलिसांनी उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला. काही पॅनलचे उमेदवार मतदान केंद्रावर जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. यावर इतर पॅनलच्या उमेदवारांनी हरकत घेतली. पोलिसांनी उमेदवारांना सांगूनही ते मतदान केंद्राबाहेर जात नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. लाठीमारानंतर उमेदवार मतदान केंद्रातून बाहेर पडले.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम !