काँग्रेसींकडून आणखी कसली अपेक्षा करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

‘नथुराम गोडसे भारतातील पहिला आतंकवादी आहे’, असे विधान दिग्विजय सिंह यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देतांना ‘काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकली आहे’, असे प्रत्युत्तर भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिले आहे.