
नगर – सर्वच पक्ष स्वार्थी असून ते केवळ आपल्या पक्षाचे हित पहातात. त्यांना खरोखरच समाजाविषयी तळमळ असती, तर आज सहस्रो शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या, हे काय त्यांना दिसत नाही का ? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. त्यांनी मागील आंदोलनाच्या वेळी शेती प्रश्नांविषयी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसेल, तर आपण पुन्हा आंदोलन करणार, असेे म्हटले होते. लोकशिक्षण, लोकजागृती ही पक्षांकडून होणार नाही. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, तरच प्रश्न सुटतील. सरकार केवळ पडण्याला घाबरते, अन्य कशाला घाबरत नाही, असे अण्णा यांनी सांगितले.
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !