नगर – सर्वच पक्ष स्वार्थी असून ते केवळ आपल्या पक्षाचे हित पहातात. त्यांना खरोखरच समाजाविषयी तळमळ असती, तर आज सहस्रो शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या, हे काय त्यांना दिसत नाही का ? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. त्यांनी मागील आंदोलनाच्या वेळी शेती प्रश्नांविषयी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसेल, तर आपण पुन्हा आंदोलन करणार, असेे म्हटले होते. लोकशिक्षण, लोकजागृती ही पक्षांकडून होणार नाही. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, तरच प्रश्न सुटतील. सरकार केवळ पडण्याला घाबरते, अन्य कशाला घाबरत नाही, असे अण्णा यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शेती प्रश्नांविषयी केंद्र सरकारला पुन्हा आंदोलनाची चेतावणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शेती प्रश्नांविषयी केंद्र सरकारला पुन्हा आंदोलनाची चेतावणी
नूतन लेख
- काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सूची लांबलचक आहे ! – छ. उदयनराजे भोसले
- सलमान खान याच्या इमारतीवर गोळीबार केलेली पिस्तुले बिश्नोईच्या गावातीलच !
- चोरीच्या वृत्तानंतर बँक ऑफ महाराष्ट्रकडून ४७ लाख रुपयांची भरपाई !
- अमरावती, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यांतील काही ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड; मतदार ताटकळले !
- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
- नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !