
पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीनंतर मगोप सत्तेवर आल्यास राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जाईल, अशी घोषणा मगोपचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी केली. माजी मंत्री श्री. दीपक ढवळीकर एका जाहीर सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘मगोपचा राज्यातील कोळसा वाहतुकीला विरोध आहे.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !