
पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीनंतर मगोप सत्तेवर आल्यास राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जाईल, अशी घोषणा मगोपचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी केली. माजी मंत्री श्री. दीपक ढवळीकर एका जाहीर सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘मगोपचा राज्यातील कोळसा वाहतुकीला विरोध आहे.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !