मुंबई – राज्यातील वाड्या, वस्त्या आदींना असणारी जातीवाचक नावे पालटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २ डिसेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. यामुळे आता कुंभारवाडा, तेलीआळी, सुतारवाडी आदी जातीवाचक नावे पालटण्यात येणार आहेत. समाजातील सर्व जातींच्या नागरिकांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे; मात्र ही नावे देण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असणार आहे. सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव मांडला होता. (केवळ जातीवाचक नावे न पालटता परकीय आक्रमकांची शहरांना असलेली नावेही शासनाने पालटावीत ! – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > वस्त्यांची जातीवाचक नावे पालटण्याचा राज्यशासनाचा निर्णय !
वस्त्यांची जातीवाचक नावे पालटण्याचा राज्यशासनाचा निर्णय !
नूतन लेख
- राज्याच्या शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० सहस्र रुपयांची चोरी !
- कथित प्रक्षोभक चिथावणी देण्याविषयी कोणताही पुरावा नसल्याने राज ठाकरे यांची निर्दाेष मुक्तता !
- बारामती (पुणे) लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला दिले ‘तुतारी’चे चिन्ह !
- माझे १६ सहस्र कोटी रुपयांचे आस्थापन कवडीमोल दराने घेतले ! – डी.एस्. कुलकर्णी यांचा आरोप
- राज्यातील ग्रंथालये बंद पडण्याची स्थिती !
- राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती तातेड यांच्याकडून पोलिसांना समन्स !