मुंबई – राज्यातील वाड्या, वस्त्या आदींना असणारी जातीवाचक नावे पालटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २ डिसेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. यामुळे आता कुंभारवाडा, तेलीआळी, सुतारवाडी आदी जातीवाचक नावे पालटण्यात येणार आहेत. समाजातील सर्व जातींच्या नागरिकांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे; मात्र ही नावे देण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असणार आहे. सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव मांडला होता. (केवळ जातीवाचक नावे न पालटता परकीय आक्रमकांची शहरांना असलेली नावेही शासनाने पालटावीत ! – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > वस्त्यांची जातीवाचक नावे पालटण्याचा राज्यशासनाचा निर्णय !
वस्त्यांची जातीवाचक नावे पालटण्याचा राज्यशासनाचा निर्णय !
नूतन लेख
विधवा प्रथेच्या विरोधात गोवा राज्यात कायदा करणार ! – महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे
गोव्यात ‘पी.एफ्.आय.’च्या कारवायांना थारा देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
सिंधुदुर्ग : नरडवे धरण प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात चालू केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध
प्रा. वेलिंगकर यांच्या मातृभाषा आंदोलनावरील ‘लोटांगण’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन
आग्वाद किल्ल्यातील मद्यविक्री केंद्राचा ‘ना हरकत दाखला’ सरकारने मागे घेतलेला नाही
#Exclusive : रत्नागिरी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच सोडले जाते मुतारीचे सांडपाणी !