
मुंबई – येथील राजभवनात कर्तव्य बजावणारे पोलीस हवालदार कौस्तुभ सांगळे यांनी स्वतःच्या बंदुकीने गोळी मारून घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या वेळी आतमध्ये मुंबई पोलीस अधिकारीही तैनात होते. घटनास्थळी पोलिसांनी एक चिठ्ठी सापडली. त्यात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली, असे लिहिले आहे.
नवी मुंबईत अपघातात दोघांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पर्यटकांवर बंधने !
हिंदु प्रेयसीची हत्या करणार्या जाहीद खानला जन्मठेप !
सावंतवाडीत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने संताप !
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
आल्त पर्वरी येथे ७ बंगल्यांमध्ये चोरी