
ठाणे – जिल्ह्यात मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना किल्ले, धबधबे, धरणे, तलाव आणि नद्या यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे.
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच ताशी ७० ते ८० कि.मी. वेगाने वारे वाहू शकतात. गेल्या ३ दिवसांत ठाण्यातील अनेक भागांत पाणी साचणे, झाडे पडणे आणि वाहतूककोंडी यांसारख्या समस्या उद्भवल्या आहेत.
राजभवनात पोलीस हवालदाराची आत्महत्या !
नवी मुंबईत अपघातात दोघांचा मृत्यू
हिंदु प्रेयसीची हत्या करणार्या जाहीद खानला जन्मठेप !
सावंतवाडीत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने संताप !
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
आल्त पर्वरी येथे ७ बंगल्यांमध्ये चोरी