
ठाणे – येथील जांभळी नाका भाजी बाजारामध्ये एका विक्रेत्याने गटाराच्या रस्त्यावरून वहाणार्या पाण्यात मक्याची कणसे धुतल्याचा प्रकार सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. अन्नसुरक्षेशी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारत चोप दिला.
कबुतरांद्वारे पसरणार्या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी तज्ञांची समिती स्थापन करावी ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
८ जुलैपासून पावसात घट; शेतकर्यांनी हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे ! – कृषी विभाग
वर्धा येथील ‘गोरस भंडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !
पावसामुळे घराच्या भिंती किंवा साहित्य यांवर आलेली बुरशी पुसण्याचे नियोजन करा !
संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते