
लातूर – शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकर्यावरच पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (पोलीस अशा प्रकारे काम करत असतील, तर जनतेचा पोलिसांवर कधीतरी विश्वास बसेल का ? – संपादक) भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी धाराशिव येथून बैलजोडी खरेदी केली होती. कागदपत्रे असूनही काही जणांनी त्यांना अडवले, तर पोलिसांनी कत्तलीच्या संशयावरून कारवाई करत जनावरे जप्त केली. पशूसंरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !
मुणगे येथे अणूऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात