
जालना – ‘कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ करावे’, या प्रमुख मागणीसाठी ३० मेपासून ‘आमरण उपोषण’ करण्याची चेतावणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १६ मे या दिवशी दिली आहे. ‘मराठ्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले; पण मराठा समाजाची हानी होत असेल, तर शांत बसणार नाही,’ अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. सरकारवर टाळाटाळीचा आरोप करत आता निर्णायक लढा होणार, असेही ते म्हणाले.
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद