बहुमताची चाचणी जिंकताच तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे विधान

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या जोसेफ विजय सरकारने विधानसभेत बहुमताची चाचणी जिंकली. सरकारच्या बाजूने १४४ मते पडली आहेत, तर विरोधात केवळ २२ मते मिळाली आहेत. विजय यांचा हा पहिला मोठा विजय आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी म्हटले, ‘‘आमचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करेल.’’
“Our government will function in a secular manner!” – Statement by Joseph Vijay after winning the floor test in the Tamil Nadu Assembly.
In India, “secularism” often ends up meaning special appeasement for minorities while Hindu concerns are ignored.
Hindus who voted for TVK… pic.twitter.com/570deDwMXw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 14, 2026
तमिळनाडू विधानसभेतील एकूण जागांची संख्या २३४ आहे. कोणत्याही सरकारला बहुमतासाठी ११८ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. जोसेफ विजय यांच्या सरकारला १४४ मते मिळाली आहेत. असे सांगितले जात आहे की, अण्णाद्रमुकच्या आमदारांनीही त्यांच्या बाजूने मतदान केले आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin