
पुणे – मुंढवा येथील भूमी अपव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा आणि बावधन पोलिसांची कायदेशीर चूक यांमुळे हा जामीन मिळाला. ‘अटकेची प्रक्रिया करतांना पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केले’, असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीला अटक करण्याचे कोणतेही ठोस कारण पोलिसांनी दिले नाही. पिंपरी येथील ‘सेवा विकास बँक’ अपव्यवहार प्रकरणी आरोपीला कह्यात घेण्यापूर्वी किमान २ घंटे आधी कळवणे बंधनकारक होते; परंतु पोलिसांनी नियमांची पूर्तता केली नाही. त्यामुळे तांत्रिक सूत्रांवर न्यायालयाने पोलिसांचे अन्वेषण आणि कार्यपद्धती यांवर टीका करून तेजवानी यांना जामीन संमत केला आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !