
नवी देहली – महिलांचे लोकसभा आणि विधानसभा येथील आरक्षण, तसेच मतदारसंघांची फेररचना यांच्या संदर्भातील ‘नारीशक्ती वंदन’ हे घटनादुरुस्ती विधेयक संमत करून घेण्यासाठी संसदेचे ३ दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. १६ एप्रिलला पहिल्या दिवशी हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आल्यावर त्यावर चर्चा प्रारंभ झाली आहे. १७ एप्रिलला यावर मतदान घेण्यात येणार आहे. या सुधारणा विधेयकात लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

लोकसभेत चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या आहेत, तेव्हा ज्या कुणी महिलांच्या या हक्काला विरोध केला आहे, त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांना कधीही क्षमा मिळाली नाही. ज्यांना यात राजकारणाचा वास येतो, त्यांनी स्वतःच्या परिणामांचा विचार करावा. हाच एकमेव लाभ आहे; यामुळे होणारी हानी ते टाळू शकतील. त्यामुळे, याचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच, या देशातील महिला आमच्या सदोष हेतूंना कधीही क्षमा करणार नाहीत.
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट