
मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी-मुंबई आणि मुंबई-चिपी ही विमानसेवा जलदगतीने चालू होण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री, तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. त्यांनी मंत्रालयात ७ एप्रिल या दिवशी चिपी विमानतळावरून मुंबईसाठी सेवा चालू करण्याची बैठक घेतली. त्यात ते बोलत होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !