
मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी-मुंबई आणि मुंबई-चिपी ही विमानसेवा जलदगतीने चालू होण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री, तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. त्यांनी मंत्रालयात ७ एप्रिल या दिवशी चिपी विमानतळावरून मुंबईसाठी सेवा चालू करण्याची बैठक घेतली. त्यात ते बोलत होते.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !