
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेतील ठाकरे गटाचे प्रमुख तथा आमदार उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे या दिवशी संपत आहे. त्यानिमित्त २४ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या सभागृहात आयोजित निरोप समारंभात ९ सदस्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभात उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, सदस्य अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी सदस्यांनी राजकारणातील कटुता बाजूला सारून एकमेकांवर स्तुतीसुमने, राजकीय टोलेबाजी आणि शायरीची रीघ ओढली.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !