
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेतील ठाकरे गटाचे प्रमुख तथा आमदार उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे या दिवशी संपत आहे. त्यानिमित्त २४ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या सभागृहात आयोजित निरोप समारंभात ९ सदस्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभात उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, सदस्य अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी सदस्यांनी राजकारणातील कटुता बाजूला सारून एकमेकांवर स्तुतीसुमने, राजकीय टोलेबाजी आणि शायरीची रीघ ओढली.
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी