
पणजी – अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे दाबोळी विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार ‘गल्फ एअर’ची दाबोळीकडे ये-जा करणारी सर्व उड्डाणे २६ मार्चपर्यंत रहित करण्यात आली आहे, तसेच ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ने दुबईदाबोळी मार्गावरील उड्डाणे २८ मार्चपर्यंत रहित केली आहेत. प्राधिकरणाने प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी संबंधित एअरलाइन्सकडून उड्डाण वेळापत्रकाची अद्ययावत माहिती आणि फेरआरक्षण यांची निश्चिती करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !