
मुंबई – इंधन महागणार असल्याची वृत्ते काही माध्यमांनी दिल्यानंतर पेट्रोल पंपांवर २-३ दिवसांपासून मोठ्या रांगा पहायला मिळत आहेत. अशा प्रकारे वृत्त प्रसारित करून नागरिकांमध्ये भय निर्माण करू नका. युद्धजन्य परिस्थिती असली, तरी केंद्र सरकारने इंधन सुरक्षिततेची पावले उचलली आहेत. ‘युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सिद्ध आहे’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीविषयी पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव