पुणे – ‘महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगा’कडून (‘एम्.ई.आर्.सी.’कडून) वीजदराच्या वाढीविषयी तिसर्यांदा ‘ई जनसुनावणी’ घेण्यात येत असल्याने वीज ग्राहकांमधून संभ्रम आणि अप्रसन्नता व्यक्त होत आहे. यापूर्वी घेतलेल्या ‘इ जनसुनावणीं’वर कोणताही निर्णय घेतलेला नाही. तरीही पुन्हा जनसुनावणी का घेतली जात आहे ? या सुनावणींमुळे पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप होत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण केली जात आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘महावितरण’ने आधी ५६ सहस्र कोटी रुपयांची दरवाढ मागितली होती, ती आता १ लाख ३५ सहस्र कोटी रुपयांवर कशी गेली ? याचीही चौकशी झाली पाहिजे.’’
संपादकीय भूमिका
|

दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली