पुणे – ‘महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगा’कडून (‘एम्.ई.आर्.सी.’कडून) वीजदराच्या वाढीविषयी तिसर्यांदा ‘ई जनसुनावणी’ घेण्यात येत असल्याने वीज ग्राहकांमधून संभ्रम आणि अप्रसन्नता व्यक्त होत आहे. यापूर्वी घेतलेल्या ‘इ जनसुनावणीं’वर कोणताही निर्णय घेतलेला नाही. तरीही पुन्हा जनसुनावणी का घेतली जात आहे ? या सुनावणींमुळे पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप होत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण केली जात आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘महावितरण’ने आधी ५६ सहस्र कोटी रुपयांची दरवाढ मागितली होती, ती आता १ लाख ३५ सहस्र कोटी रुपयांवर कशी गेली ? याचीही चौकशी झाली पाहिजे.’’
संपादकीय भूमिका
|

राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !