साधनेच्या संदर्भात स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व !

साधनेच्या संदर्भात स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

धार्मिक ग्रंथांचे नुसते वाचन किंवा पठण न करता त्यात शिकविलेली साधना कृतीत आणा !

धार्मिक ग्रंथांचे नुसते वाचन किंवा पठण न करता त्यात शिकविलेली साधना कृतीत आणा !

विविध धार्मिक ग्रंथांचे नुसतेच पठण करतात. त्यात शिकवलेली साधना कृतीत आणत नाहीत. साधना करण्याची खरोखरीची इच्छा असणाऱ्यांनी ‘स्वत:कडून ही चूक होत नाही ना ?’, इकडे लक्ष द्यावे.’

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कोणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन

बहुतेक संप्रदायांमध्ये संतांचे भक्त केवळ त्या संतांनी शिकवलेली भजने म्हणण्यासाठी वेळ देतात; परंतु त्या संतांनी शिकवलेली साधना मात्र कुणी करत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती त्यांच्या काही ग्रंथात घेण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती त्यांच्या काही ग्रंथात घेण्याचे कारण

‘सनातनच्या काही ग्रंथांमध्ये साधकांना माझ्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचा उल्लेख असतो. तो माझा मोठेपणा दाखवण्यासाठी नाही, तर अध्यात्माचे विविध पैलू अभ्यासता यावेत, यासाठी असतो.’

परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

‘काही लोक थोडे फार अर्पण केल्यावर मोठा गवगवा करतात. खरे तर ईश्वराला सर्वस्वाचे, म्हणजेच तन, मन आणि धन यांचे दान देणे अपेक्षित असते; पण हे मात्र कुणी देत नाही, तर खरे साधकच देतात.’

ऋषिमुनींनी अखिल मानवजातीला प्रकाश दाखवणे आणि सर्वसामान्य मनुष्याने मात्र भगवंताने दिलेल्या सर्व सुविधांचा उपयोग साधनेसाठी न करता त्यांचा दुरुपयोग करणे

ऋषिमुनींनी अखिल मानवजातीला प्रकाश दाखवणे आणि सर्वसामान्य मनुष्याने मात्र भगवंताने दिलेल्या सर्व सुविधांचा उपयोग साधनेसाठी न करता त्यांचा दुरुपयोग करणे

‘नुसते वय वाढणे आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग करणे, यांत भेद आहे. आपले केवळ वय वाढत जाते आणि आपण जीवन जगण्याची संधी गमावत रहातो.

साधकांनो, ‘मला देव पाहिजे’, एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करा !

साधकांनो, ‘मला देव पाहिजे’, एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करा !

‘मला जमणार नाही’, असा विचार केल्यास नकारात्मकता येते; पण ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीही करू शकत नाही’, असा विचार केल्यास आपला अहं न्यून होतो आणि आपल्याला सतत कृतज्ञताभावात रहाता येते.’