प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! – नितीन शिंदे, माजी आमदार आणि निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

महाराष्ट्र सरकारने अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि गडदुर्गांना गतवैभव प्राप्त करून द्यावे.

दुहेरी लाभ देणारी लसूण लागवड

मातीमध्ये ३ – ३ इंच अंतरावर बोटाने छिद्र करून एकेक पाकळी खोचावी. खोचतांना पाकळीचे शेंड्याकडील टोक वरच्या दिशेने असावे. वाफ्याच्या कडेने किंवा कुंडीत अगोदर लावलेल्या झाडाच्या बाजूने लसूण लावता येते. असे केल्याने लसणीच्या उग्र वासाने कीटक मुख्य पिकाजवळ येत नाहीत.

विडंबनात्मक सादरीकरण करणार्‍याला कुणीही आदर्श मानत नाही ! – महंत पवनकुमारदास शास्त्री, महामंत्री, अयोध्या संत समिती

लहान मुले जे पहातात, त्याचे अनुकरण करतात आणि त्यातूनच त्यांचे चरित्र घडते.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १२ वर्षे २९६ वा दिवस !

जागतिक आतंकवादाच्या विरोधात भारताची भूमिका सक्रीय ! – विनोदकुमार सर्वोदय, गाझियाबाद, उत्तरप्रदेश

येत्या काळात ‘नो एज्युकेशन फॉर टेरर’ या विषयावर संमेलन आयोजित केल्यास आतंकवादावर अंकुश लावण्यास अधिक यश मिळेल.

स्वतःच्या घरी झालेला भाजीपाला हा सर्वार्थाने उत्कृष्ट आहार !

‘उत्तम आहार कसा असावा?’, याचे निकष सांगतांना ‘तो Regional (आपल्या प्रदेशात उत्पन्न झालेला), Seasonal (ऋतुनूसार उत्पन्न झालेला), Original (नैसर्गिकपणे उत्पन्न झालेला) असावा’, असे म्हटले जाते. आपल्या घरच्या लागवडीतील पिके वरील तीनही निकष पूर्ण करतात.

महाराष्ट्रातील २० हून अधिक गडदुर्गांवरील अतिक्रमणे सरकारने हटवावीत ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

वन आणि पुरातत्व विभाग यांच्यासह महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवावीत. प्रत्येक गडदुर्गाचे संवर्धन करून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मारके उभारली पाहिजेत.

कौटिल्याने मांडलेला उत्तम राज्यव्यवस्थेचा सिद्धांत !

कौटिल्याने आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात ‘राज्य’ या संकल्पनेस मानवी शरिराची उपमा दिली. यात ‘राजा हा त्या शरिराचा ‘आत्मा’, प्रधानमंत्री म्हणजे ‘मेंदू’, सेनापती म्हणजे ‘बाहु’ आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरिराचे ‘डोळे’ अन् ‘कान’ असे म्हटले आहे.

लोकशाहीमुळे देशाची पराकोटीची अधोगती कशी झाली याची आणखी उदाहरणे म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात असणे !

अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी गडांवर विस्तारत आहे. भविष्यात हा ही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

खानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यासाठी झुंजणार्‍या प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांना नमन !

भोसले कुलवंशाचा लढा १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी पूर्णत्वास आला. खर्‍या अर्थाने खानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यासाठी झुंजणार्‍या माऊलीचा लढा आज संपला. श्रीमती विजयाताई भोसले यांना नमन !