ग्‍लानी आलेल्‍या धर्माला तेजतत्‍व देण्‍याचे काम डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्‍था यांनी केले ! – भारताचार्य सु.ग. शेवडे, डोंबिवली

प.पू. भक्‍तराज महाराज यांचे शिष्‍य या दृष्‍टीने विचार केला, तर डॉ. जयंत आठवले यांनी त्‍यांच्‍याकडून भक्‍तीचा मार्ग उत्तम प्रकारे प्राप्‍त केला आहे. केवळ प्राप्‍त केला नाही, तर ‘जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे । सकळ जन ।’ या समर्थांच्‍या उक्‍तीप्रमाणे त्‍यांनी त्‍यांचे अवघे आयुष्‍यच या कार्यासाठी वेचले आणि सनातन संस्‍थेचा डोलारा उभा केला.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी आध्यात्मिक धाग्याने जोडले गेलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

च्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये असे काहीतरी आहे की, एकदा त्यांच्याकडे गेलेली व्यक्ती त्यांचीच होते ! याच निरपेक्ष प्रीतीमुळे जिज्ञासू अथवा मान्यवर पहिल्या भेटीतच त्यांच्याशी कशा प्रकारे जोडले जातात, हे या निमित्ताने पाहूया !

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

साधकांचे परम दैवत आणि अविनाशी गुरुतत्त्वाचे साकार रूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

चांगले प्रयत्न करणार्‍यांना प्रोत्‍साहन देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

दूरचित्रवाणीवरील ‘महाभारत’ या सुप्रसिद्ध मालिकेत श्रीकृष्‍णाची भूमिका साकारणारे सौरभ राज जैन हे पत्नी रिद्धीमा आणि अन्‍य कुटुंबीय यांच्‍यासह सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटले.

ज्यांच्या आध्यात्मिक शिकवणीमुळे सहस्रो लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटतो, ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! – पू. राजकुमार केतकर, प्रसिद्ध कथ्थक नृत्याचार्य, ठाणे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात हा आध्यात्मिक शिकवणीचा प्रभाव मला दिसून आला. सहस्रो जिज्ञासू तेथे येतात आणि तेथील सात्त्विकतेमुळे त्या सहस्रो लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटतो. तेथील शक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !….

साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देता त्यांना घडवणारे आणि ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारे अवतारी दिव्यात्मा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कसे घडवले, याविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भावपूर्ण मनोगत !

श्रीविष्णुतत्त्वाची प्रचीती देणारे कलियुगातील दिव्य अवतारी रूप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांसाठी ‘अमृताहूनी मधुर’, असे अनुपम अन् दिव्य पर्व असते. श्री गुरूंच्या जन्मोत्सवामुळे साधकांच्या अंतरंगात भावभक्तीची शीतल धारा प्रवाहित होऊन त्यांना आत्मानंद आणि आत्मशांती यांची अनुभूती येते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सहवासाने जीवनाला भक्‍तीमय कलाटणी मिळाली ! – प्रदीप चिटणीस, शास्‍त्रीय गायक, ठाणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासारख्‍या संतांचे दर्शन होणे, हे खरोखरंच माझे फार मोठे भाग्‍य आहे. एवढे प्रचंड कार्य असलेल्‍या संतांविषयी मी काय बोलू ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेज पाहून संत तुकाराम महाराज यांच्या ‘राजस सुकुमार…’ या अभंगाची प्रचीती मिळते ! – सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित डॉ. केशव गिंडे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गौरवास्पद कार्याविषयी आणि त्यांच्या सहवासात आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी पू. पंडित डॉ. केशव गिंडे संतवचनांतून सांगत आहेत . . .

राष्ट्राला सुखी आणि प्रगत करण्याचे व्रत घेतलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

गोव्यातील सनातन संस्थेच्या आश्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आढळतो. येथे अत्यंत पद्धतशीरपणे विविध सेवांची विभागणी केलेली आढळून येते. त्यामुळे सर्वच सेवा अल्प वेळेत आणि उच्च प्रतीच्या होतात.