‘जो ब्रह्माला जाणतो, तो स्वतः ब्रह्म होतो’, हे वेदांमधील वाक्य सार्थ ठरवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! – पू. डॉ. शिवनारायण सेन
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना आणि त्या माध्यमातून होत असलेले संशोधन कार्य यांमुळे आजकालच्या इंग्रजाळलेल्या तरुणांमध्ये रुजलेली नास्तिकता मुळापासून हादरली आहे.