उज्जैन येथील राजा विक्रमादित्याचे अलौकिक सिंहासनस्थळ !
राजांच्या काळात सिंहासनाला महत्त्व असायचे; कारण न्यायदानासारखे महत्कार्य तेथूनच पार पडत असे. एका सिंहासनाच्या संदर्भात घडलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग येथे दिला आहे…..
राजांच्या काळात सिंहासनाला महत्त्व असायचे; कारण न्यायदानासारखे महत्कार्य तेथूनच पार पडत असे. एका सिंहासनाच्या संदर्भात घडलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग येथे दिला आहे…..
‘छत्रपती शिवाजी महाराजांची ‘सर्वधर्मसमभावी’ अशी प्रतिमा जाणीवपूर्वक उभी केली जात आहे. केवळ धर्माचा विचार केल्यास ते सर्वधर्मसमभावी होते; मात्र राजकारणाचा विचार केल्यास शिवराय कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते.’
कार्य करतांना यश संपादन करायचे असल्याने पराभूतांचा आदर्श ठेवला जात नाही, तर विजयी विरांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवला जातो, हेच भारतभरातील संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्यामागील तत्त्व आहे.
अल्लाउद्दीन आनंदाने ओरडला, ‘‘आमचा विजय झाला. आता चितोडची महाराणी पद्मावती माझी आहे.’’ राजा मालदेव म्हणाला, ‘‘आता त्या कधीच मिळणार नाहीत; कारण . . . स्वतःचे जीवन कृतार्थ केले.’’
‘बादशहा अकबराच्या समवेतच्या लढाईत राणा प्रताप यांचा पराभव झाल्याने त्यांना सैनिकांसह अरण्यात जावे लागले. जवळ धनधान्य नाही. सुगावा लागल्यास मोगल येऊन पकडतील असे हालाखीचे दिवस नशिबी आले. त्यांच्यातील स्वाभिमान आणि देशप्रेम दर्शवणारा एक प्रसंग दिला आहे.
‘राजा भोज आध्यात्मिक व्यक्ती होती. त्याला असे वाटत होते की, प्रजेचे ज्ञान वाढावे, आनंद वाढावा, माधुर्य वाढावे आणि मृत्यूनंतर नव्हे, तर जिवंतपणीच प्रजेने अध्यात्मातील तत्त्वांचा आनंद लुटावा…..
शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विजयनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्कराय यांनी विजयनगरच्या वैभवशाली हिंदु साम्राज्याचा पाया रचला. (इ.स. १३३६ ते १३७६)
स्वाभिमान असणारे शासन कसे असावे ? याचा आदर्श त्यांच्याकडून घ्यावा.
झाशीच्या राणीने युद्ध करत असतांना पोटच्या मुलाला पाठीवर घेतले होते. ‘युद्धात हरत आहे’, हे तिच्या लक्षात आल्यावर ‘आपले शरीर शत्रूच्या हाती लागू नये’; म्हणून तिने घोड्यासहित गडावरून उडी घेतली.
येत्या २६ जानेवारीला असणार्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्हायला हवे.