सरकारी अनागोंदी आणि मंदिरांचे सरकारीकरण !
इतक्या वर्षांमध्ये सरकारी कामात सुव्यवस्थापन आणू न शकणारे राजकारणी मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन कसे आणणार ?
इतक्या वर्षांमध्ये सरकारी कामात सुव्यवस्थापन आणू न शकणारे राजकारणी मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन कसे आणणार ?
उद्योग, व्यवसाय, रोजगार यांसह घरगुती वापरासाठी पाणी हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये ४ किंवा ५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
‘शके ७१० च्या वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात आसेतुहिमाचल दिग्विजय करून धर्मस्थापना करणारे अद्वितीय पुरुष आद्यशंकराचार्य यांचा जन्म झाला.
‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी, म्हणजेच साधना करण्यासाठी शरीर हे पुष्कळ महत्त्वाचे साधन आहे.’ शरीर निरोगी असल्यास कोणतीही इष्ट गोष्ट साध्य करणे सोपे जाते. शरीर निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन हे करावे.
रामानुज श्रेष्ठ प्रकारचे पुरुष होते. सर्व दर्जांच्या आणि जातीच्या लोकांना त्यांनी भक्तीमार्गास लावले. ते कडक; पण प्रेमळ आणि लोकसंग्रहकर्ता होते. त्यांची भक्ती अनुपम होती. रामानुजांचे तत्त्वज्ञान ‘अद्वैतामोदः’ या ग्रंथात म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी दिले आहे.’
पालकांनी मुलांच्या हातामध्ये आधुनिक उपकरणे देण्यापूर्वी त्या मुलांची मने सुदृढ आणि निकोप ठेवण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करणे नितांत आवश्यक आहे. आपण ही काळजी घेतली नाही, तर माणसाचे जीवन मातीमोल होण्यास वेळ लागणार नाही.
देशभरात शीख पंथाची तीर्थस्थळे असतांना वेगळे राष्ट्र मागणार्या खलिस्तानवाद्यांची नांगी ठेचणे आवश्यक !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात रस्ते अडवून नमाजपठण करणे, हे धार्मिक नसून शक्तीप्रदर्शनच आहे, असेच हिंदूंना वाटते !
बसगाड्यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती न करता प्रत्येक वेळी प्रवाशांनाच दावणीला बांधणार्या महामंडळातील उत्तरदायींवर कठोर कारवाईच व्हायला हवी.
धर्मांधांनी हिंदूंकडून घर विकत किंवा भाड्याने घेतले होते; पण त्यानंतर त्यांनी घराचे नाव पालटले नव्हते किंवा तुळशी वृंदावन तसेच ठेवले होते. त्यामुळे प्रसार करायला अडचणी येऊ लागल्या.