‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्र स्थापनेच्या चळवळींचा ऊर्जास्रोत !

‘सनातन प्रभात’ परखड बातम्या छापते आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या चळवळींना ‘सनातन प्रभात’ ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे एक माध्यम ठरले आहे. 

‘सनातन प्रभात’चा ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, हा आग्रह योग्यच !

‘सनातन प्रभात’विषयी सांगायचे झाले, तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्भीडपणे दिली जाणारी वृत्ते ! आपल्या हिंदु धर्मातील सण, उत्सव यांविषयी जसे हे दैनिक मार्गदर्शन करते.

संपादकीय : ‘ममते’मागील द्वेष !

राष्ट्रद्वेषी ममता बॅनर्जी यांच्यामुळे बंगालची बांगलादेशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी सरकार आणि भारतीय यांनी कृतीशील व्हावे !

परकियांच्या खुणा पुसा !

आक्रमकांनी भारतात येऊन येथील मंदिरे पाडली आणि त्या ठिकाणी मशिदी उभारल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७६ वर्षे झाली, तरी आक्रमकांच्या या खुणा अद्याप तशाच आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपींना ‘क्लिन चिट’ म्हणजे निर्दाेषत्व नाही !

सत्यस्थिती काय आहे, हे बातमी वाचल्यानंतर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यालाच नाही, तर तसेच प्रत्येक वाचकालाही समजेल की, ‘क्लिन चिट’ देणार्‍या आदेशालाच आव्हान दिले आहे.

जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणारे उधमसिंग !

जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणार्‍या उधमसिंग यांची आठवण आज फक्त २० सेकंद ! इतके कशाला फक्त २ सेकंद आली तरी पुरे. नाही का ?

भारतीय सैन्याचे एक विशेष पथक (युनिट) ‘स्टेग’ !

तंत्रज्ञानातील प्रगती आत्मसात् करण्यासाठी भारतीय सैन्याने ‘सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अँड अडॉप्शन ग्रुप’ (स्टेग) हे ‘ग्राऊंड ब्रेकिंग’ तंत्रज्ञान आधारित ‘स्टेग’ पथक सिद्ध केले आहे.

गाळमुक्त धरणाकडून गाळयुक्त शेतीकडे जातांना गाळाची प्रत पहाणे आवश्यक !

आपल्या देशामधील अर्ध्यापेक्षा अधिक कृषिक्षेत्र हे या सर्व धरणांच्या सिंचनावर अवलंबून आहे. यावरून धरणामधील गाळ, कृषी उत्पादन आणि जनतेची अन्नसुरक्षा हे तीनही विषय एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, ते समजते.

तरुणांमधील हिंदु धर्माविषयीची उदासीनता न्यून करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ?

धर्मसिद्धांतांची पुर्नस्थापना करण्यासाठी धर्माविषयीच्या संकल्पना स्पष्ट करून मूलभूत सिद्धांत आचरणात उतरवणे महत्त्वाचे !

संपादकीय : नक्षलवादाचा नायनाट आवश्यक !

भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने आदिवासींच्या हिताकडे विशेष लक्ष दिले नाही. सरकारने आदिवासीबहुल भागांतील लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यास नक्षलवाद संपुष्टात आणणे शक्य !