खालापूर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

खालापूर – महाराष्ट्रातील देवस्थानांच्या शेतभूमी बर्याच प्रमाणात भूमाफियांद्वारे अनधिकृतपणे हडपल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग कायदा’ (भूमी प्रतिबंध) कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा, तसेच भूमी हडपणार्यांविरोधी विशेष पथकांची नेमणूक करावी, अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी खालापूर येथील मंदिर विश्वस्त अन् महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने तहसीलदार अभय चव्हाण यांना देण्यात आले.
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !