केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा लोकसभेत प्रश्न

नवी देहली – लोकसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, ‘पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या प्रमुखांचे अभिनंदन केले आणि ते हिंदूंच्या सुरक्षेबद्दलही बोलले. विरोधी पक्षनेत्याने (राहुल गांधी यांनी) पोस्ट करून प्रमुखांचे अभिनंदन केले, तेव्हा त्यात हिंदूंच्या सुरक्षेविषयी कोणतीही चर्चा किंवा उल्लेख नव्हता. ‘हिंदूंचे नाव घ्यायचे नाही’, अशी त्यांच्यावर कोणती सक्ती केली आहे का ? ते गाझाबद्दल मोठमोठ्याने बोलतात; मात्र हिंदूंविषयी काहीच बोलत नाहीत’, अशा शब्दांत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यानंतर लोकसभेत गदारोळ चालू झाला.
संपादकीय भूमिकाराहुल गांधी किंवा एकूण गांधी परिवार आणि काँग्रेसवाले कधीही हिंदूंच्या रक्षणासाठी बोलणार नाहीत; कारण त्यांनी मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वतःची वैचारिक सुंता करून घेतली आहे ! |
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !