केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा लोकसभेत प्रश्न

नवी देहली – लोकसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, ‘पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या प्रमुखांचे अभिनंदन केले आणि ते हिंदूंच्या सुरक्षेबद्दलही बोलले. विरोधी पक्षनेत्याने (राहुल गांधी यांनी) पोस्ट करून प्रमुखांचे अभिनंदन केले, तेव्हा त्यात हिंदूंच्या सुरक्षेविषयी कोणतीही चर्चा किंवा उल्लेख नव्हता. ‘हिंदूंचे नाव घ्यायचे नाही’, अशी त्यांच्यावर कोणती सक्ती केली आहे का ? ते गाझाबद्दल मोठमोठ्याने बोलतात; मात्र हिंदूंविषयी काहीच बोलत नाहीत’, अशा शब्दांत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यानंतर लोकसभेत गदारोळ चालू झाला.
संपादकीय भूमिकाराहुल गांधी किंवा एकूण गांधी परिवार आणि काँग्रेसवाले कधीही हिंदूंच्या रक्षणासाठी बोलणार नाहीत; कारण त्यांनी मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वतःची वैचारिक सुंता करून घेतली आहे ! |
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !