ठाणे – लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने भ्रमणभाषवरून २ कोटीच्या खंडणीसाठी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिल्याच्या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. धमकी देणार्याने खंडणीची रक्कम न दिल्यास ‘अभिनेता सलमान खान याचे झाले’, ते तुमचेही करू’ असे म्हटल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. या गुन्ह्याचे अन्वेषण ठाणे सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे. याविषयी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी तक्रार केली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी
जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी
नूतन लेख
- हिंदु राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या ! – आमदार नितेश राणे, भाजप
- आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका ! – नवनीत राणा, भाजप
- भेंडवळ (बुलढाणा) येथील ‘घट मांडणी’त यंदा पाऊस बरा असल्याचे भाकीत !
- क्षुल्लक कारणावरून मुंबईत मुसलमानाने पत्नीच्या डोक्यावर हातोडा घातला !
- मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात आहेत !
- काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) पेरण्याचा प्रयत्न केला ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री