मुंबई – अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. याविषयी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि संघटना यांनी राज्यशासनाकडे मागणी केली होती. अहमदनगर महानगरपालिकेनेही याविषयी ठराव पाठवला होता. त्यानुसार राज्यशासनाने केंद्रीय गृहविभागाकडे या नामकरणाचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर हे नामकरण अधिकृतरित्या लागू केले जाईल.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !
अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !
नूतन लेख
- सिंधुदुर्ग ते भाग्यनगर आठवड्यातून ३ वेळा विमानसेवा
- ‘शेअर मार्केट’मधील लाभाचे आमीष दाखवून चिखली (पुणे) येथे पिता-पुत्रांकडून ४० जणांची फसवणूक !
- ‘इ.व्ही.एम्.’ची पूजा केल्याप्रकरणी रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !
- निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर काजू बियांविषयीचे धोरण स्वीकारले जाणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
- मतदानाच्या तिसर्या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !
- इ.व्ही.एम्. हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करणार्याला पुणे येथून अटक !