अध्यात्माची ओळख करून देणारे ‘सनातन प्रभात’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’मधील ३० टक्के लिखाण साधनेच्या संदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात. याउलट बहुतेक नियतकालिकांत १ टक्का लिखाणही साधनेच्या संदर्भात नसल्याने वाचकांना त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ होत नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले