आता रामराज्यासाठी कटीबद्ध व्हा !

फलक प्रसिद्धी

अयोध्येत ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाली आहे. आता रामभक्तांनी संघटित होऊन भारतात पुन्हा रामराज्याची स्थापना होण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे.