
नागूपर, २० डिसेंबर (वार्ता.) – महत्त्वाच्या समजल्या जाणार्या अंतिम आठवडा चर्चेला १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षातील नाना पटोले यांनी ‘वांझोटी चर्चा’ संबोधून भाषण थांबले. या वेळी तालिका सभापती समीर कुणावले यांच्या हस्तक्षेपावरून विरोधकांनी चर्चेला पुन्हा प्रारंभ केला.
विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेसचे आमदार नाना पटोले चर्चेला प्रारंभ केला. या वेळी सभागृहात केवळ मंत्री संदीपान भुमरे हे उपस्थित होते. विधीमंडळाचे कामकाज संस्थगित होण्याच्या आदल्या दिवशी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या महत्त्वाच्या सूत्रावर सभागृहात चर्चा होते. यामध्ये विरोधकांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची समजली जाते; मात्र या चर्चेला अन्य मंत्री आणि विरोधी पक्षाचे सदस्यही अत्यल्प होते.
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
विठ्ठलनामाचा गजर करत १५ दृष्टीहीन वारकर्यांची ४५० किलोमीटरची पायी वारी !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री