
नाशिक – कुणबी समाज वेगवेगळ्या भागांत असून मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज ‘कुणबी मराठा’ झाला. आता ते मागणी करतात की, संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला ‘कुणबी’ म्हणून दाखला द्यावा; मात्र हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. सरसकट ‘कुणबी’ म्हणून आरक्षण दिले, तर ते न्यायालयात टिकणार नाही. ते पहिल्याच दिवशी फेटाळले जाईल. यावर तोडगा काढण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असा शब्दांत ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी ११ सप्टेंबर या दिवशी मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केली.
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !