
नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मणीपूरमधील ५० सहस्रांहून अधिक पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंसाचार आणि द्वेष यांना स्थान नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे. कोणत्याही समस्येचे निराकरण केवळ परस्पर संवादाने आणि शांततापूर्ण वातावरणात बंधुभावाच्या अभिव्यक्तीतूनच शक्य आहे, असे संघ मानतो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी व्यक्त केले.
RSS appeals for peace in Manipur, says no place for violence and hatred in democratic setup https://t.co/xJMGacnJXD
— The Times Of India (@timesofindia) June 18, 2023
सरकार्यवाह होसाबळे पुढे म्हणाले की, मैतेई लोकांमधील असुरक्षितता आणि असाहायतेची भावना अन् कुकी समुदायाच्या खर्या चिंतेचे एकाच वेळी निराकरण केले जाऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मणीपूरमधील राजकीय गट आणि सामान्य जनतेला सध्याच्या अराजक अन् हिंसक परिस्थितीचा अंत करण्यासाठी सर्वतोपरी पुढाकार घेण्याचे आवाहन करतो.
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या
उल्हासनगर येथे चिनी खाद्यपदार्थात आढळली मृत पाल !
कलबुर्गी (कर्नाटक) : न्यायालयाने बलात्कारी रझाकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Actor Prakash Raj : पुरोगामी अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
योग शरिराला वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक करण्यासाठी साहाय्यभूत ! : PM Narendra Modi
केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !